वारी सामाजिक सभागृहाचे कोल्हेंच्या हस्ते लोकार्पण

तालुक्यातील वारी-कान्हेगांव परिसरात ग्रामविकास निधी अंतर्गत 60 लाख रूपये खर्चाची तीन सामाजिक सभागृहे असुन त्यापैकी एका सभागृहाचे लोकार्पण निवारी सौस्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यांत आले.

 छाया_ जय जनार्दन फोटो, संजीवनी.


सांस्कृतिक
 ठेव्याची जपवणूक सामाजिक उपक्रमातुन व्हावी या प्रामाणिक हेतुने कोपरगांव विधानसभा मतदार संघात सर्वाधि सामाजिक सभागृहे मंजुर करून ती पुर्णत्वास आणली असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.

            तालुक्यातील वारी-कान्हेगांव परिसरात ग्रामविकास निधी अंतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमांतुन 60 लाख रूपये खर्चाची तीन सामाजिक सभागृहे मंजुर केली त्यापैकी एका सामाजिक सभागृहाचे लोकार्पण शनिवारी सौस्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यांत आले त्याप्रसंगी त्या बोलत होत्यायाप्रसंगी देवीमंदिर  जयबाबाजी येथील प्रत्येकी 25 ला रूपये खर्चाच्या सामाजिक सभागृह कामाची पाहणी करून कोरोना हामारीत सर्वोत्कृश्ट कार्य करणां-या आशासेविकावारी प्राथमिक रोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डाॅ पुजा बोर्डेडाॅवरज अजेय गर्जेअंगणवाडीताई, पोष्ट,तलाठीग्रामसेवकग्रामपंचायत सोसायटी सदस्यकर्मचारीखाजगी वैद्यकिय व्यावसायिक, विद्युत कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीगोदावरी बायोरिफायनरीगांवपातळीवरील ज्येष्ठ श्रेष्ठ यासह शंभर कोरोना योध्दयांचा सत्कार करण्यांत आलाअध्यक्षस्थानी माजी सभापती मच्छिंद्र टेके होते.

            प्रारंभी उपसरपंच सौ मनीषा विशाल गोर्डे यांनी प्रास्तविक करून कोल्हे यांच्या विकास कार्याची माहिती दिलीयाप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, सहकार महर्षी कोल्हे कारखान्यांचे संचालक फकिरराव बोरनारेहिंमतराव भुजंगप्रकाश गोर्डेबाबुराव गोर्डेपोपटराव गोर्डेआप्पासाहेब गोरेबापूसाहेब टिक्कलवसंतराव गोरेदिवाकर निळेसौ नंदाताई निळेविशाखा निळेसुवर्णाताई गजभियेअनिल गोरेराहुल शिंदे,  ज्ञानेश्वर वेताळप्रशांत संतविशाल गोर्डेबंटी खैरनार यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

            अध्यक्षपदावरून बोलतांना माजी सभापती मच्छिंद्र टेके म्हणांले कीकोपरगांव विधानसभा मतदार संघाच्या प्रत्येक संकटात सर्वप्रथम धावुन मदत करण्यांत कोल्हे कुटूंबियांचा राज्यात लौकीक आहेतोच वारसा युवानेते  जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्यात असु कोविड काळात त्यांनी केलेल्या कामाची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहवा केलीजनतेची सेवा करून विवेक कोल्हे स्वतःला सिध्द करत आहेतआशा, अंगणवाडी सेविकासह सर्वांनी जी धोक्यात घालुन कोरोना काळात का केले त्या सामाजिक कार्यातुन उतराई व्हावी हाच प्रयत्न आहे.

            सौस्नेहलता कोल्हे पुढे म्हणांल्या कीकोपरगां विधानसभा मतदार संघातील प्रत्येकाच्या अडी-अडचणी लक्षात घेवु रस्तेपाटपाणीआरोग्यवीज आदि सामाजिक प्रश्नांची  सोडवणुक प्रामाणिकपणे करण्यांत आपला सातत्यांने पुढाकार असतो.  आज कोरोनो आपत्तीत सर्वसामान्यांसह अनेकजण होरपळले., अनेकांचे छत्र गेले अशाही परिस्थितीत पंतप्रधान नरेंद् मोदी यांच्यासह केंद्रशासनांने देशात कुठेही भूकबळी होवु दिला नाही.  कोरोना लसीकरणात मोलाची भूमिका बजावत सर्वाधिक लसींची मात्रा महाराष्ट्र  राज्याला उपलब्ध करून दिली.  राजकारणांत अनेक कंगोरे असतात पण जनतेच्या मुलभूत समस्या सुटाव्या यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्टा आपल्या ठायी असल्याचेही त्या शेवटी म्हणांल्याकार्यक्रमाचे सुत्रसंचलन विशाल गोर्डेडाॅ. सर्जेराव टेके यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांना महाविद्यालय स्तरावर उत्स्फूर्त प्रतिसाद